‘माँ’च्या आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात; काजोलने घेतले दक्षिणेश्वर कालीमातेचे दर्शन, म्हणाली “ही भूमिका माझ्या कारकिर्दीतील सर्वात ताकदवान
कोलकात्याच्या प्रसिद्ध दक्षिणेश्वर काली मंदिरात अभिनेत्री काजोल यांनी दर्शन घेऊन आपल्या आगामी चित्रपटाच्या आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात केली. भव्य आणि भक्तिभावाने उजळलेल्या मंदिरात पाय ठेवताच त्यांच्या...
दूधगंगा वेदगंगा साखर कारखान्याच्या इथेनॉल निर्मिती प्रकल्पाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन
कोल्हापूर: बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना (मौनीनगर) येथील इथेनॉल निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ...
शिवराज्याभिषेक सोहळ्याचे काटेकोरपणे नियोजन करा – रोहयो मंत्री भरत गोगावले
रायगड – रायगड किल्ला येथे शिवराज्याभिषेक सोहळ्याचे तिथी व तारखेनुसार अनुक्रमे ६ व ९ जून रोजी आयोजन करण्यात आले आहॆ. या कार्यक्रमाच्या नियोजनाची रोहयो मंत्री...
विवाहितेच्या मनात दडलेलं गूढ, काळी जादू आणि जारणाचा विळखा
गूढ, रहस्य आणि भय यांची सरमिसळ असलेली एक कथा पुन्हा एकदा मराठी रुपेरी पडद्यावर उलगडण्याच्या तयारीत आहे. ‘जारण’ या चित्रपटाचा थरारक ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला...
रोहा एमआयडीसीत १०५ कोटी रुपयांचे ‘सीट्रिपलआयटी’ मंजूर
मुंबई: बीड, नांदेड, छत्रपती संभाजीनगरनंतर आता रायगड जिल्ह्यासाठी 105 कोटी खर्चाचे ‘सेंटर फॉर इन्व्हेंशन, इनोव्हेशन, इक्युबेशन अॅन्ड ट्रेनिंग’ अर्थात ‘सीट्रिपलआयटी’ मंजूर झाले आहेत. ‘टाटा टेक्नॉलॉजी’...
तामिळनाडू आणि पुद्दुचेरीतील बी.एल.ए. साठी निवडणूक आयोगाकडून प्रशिक्षण कार्यक्रम
मुंबई : भारत निवडणूक आयोगाने (ECI) तामिळनाडू आणि पुद्दुचेरी येथील बूथ लेव्हल एजंट्स (BLA) साठी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत इंडियन...
तालुका फळरोपवाटिकेत उत्पादनक्षम रोपे आणि फळझाडांची लागवड करा-उपमुख्यमंत्री अजित पवार
बारामती: कन्हेरी येथील तालुका फळरोप वाटिकामध्ये शेतकऱ्यांना अधिकाधिक कलमे उपलब्ध होईल, यादृष्टीने उत्पादनक्षम रोपे आणि फळझाडांच्या रोपांची लागवड करावी तसेच गेल्या वर्षीच्या तुलनेत रोपे, कलमांच्या...
पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी शासनाचे सहकार्य – वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे
मुंबई – पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्रात विविध सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर, जालना शहरात पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे...
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून जलसंधारण!
राज्यामध्ये पडीक जमिनीची व्याप्ती मोठ्या प्रमाणात आहे. या पडीक जमिनीचा विकास करून ग्रामीण जनतेला रोजगार, उपजीविका, आर्थिक स्तर उंचावणे व त्यांच्या उत्पन्नात वाढ करणे यावर...
विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठी भरीव अनुदान : बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या निकषांमध्ये सुधारणा
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारून विहिरी, शेततळे, वीज जोडणी आदींसाठी भरीव अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.सुधारित निर्णयानुसार नवीन सिंचन विहिरीस 4 लाखांपर्यंत तर जुन्या...